शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार!

By राकेश कदम | Updated: February 20, 2024 18:54 IST

माउली पवार म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द केले आहे.

सोलापूर : राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण हे फसवे आहे. मराठा समाजाची यापूर्वी दोनवेळा फसवणूक झाली आहे. समाजाला आता ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवे आहे. सरकराने ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारपासून जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माउली पवार आणि प्रा. गणेश देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी सांगितले. 

माउली पवार म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द केले आहे. त्यानुसारच सरकारने आरक्षण द्यायला हवे होते. परंतु, सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशनात स्वतंत्र आरक्षण जाहीर केले आहे. लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर हा निर्णय घेतला आहे. यातून समाजाची फसवणूक हाेणार आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही याची जाणीव आरक्षणाचा लढा लढणाऱ्या समाज बांधवांना आहे. 

प्रा. देशमुखांनी याकडे वेधले लक्षप्रा. गणेश देशमुख म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१४ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारने ईएसबीसीतून १६ टक्के आरक्षण दिले होते. या आरक्षणावर निर्णय देताना हायकोर्टाने राणे समितीला मराठ्यांचे मागासलेपण सिद्ध करण्याचा अधिकार नाही. हा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे, असे सांगितले होते. त्यामुळे हायकोर्टाने आरक्षण रद्द केले. पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  राज्य मागासवर्ग आयोगाकडून शिफारस घेऊन आरक्षण जाहीर केले. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. न्यायालयाने अंतिम निकाल देताना राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSolapurसोलापूर