शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

एकादशीनंतर महाशिवरात्री, उपवास सोडायचा तरी कसा?

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 6, 2024 19:27 IST

यंदाच्या वर्षी भागवत एकादशीनंतर महाशिवरात्री आली आहे.

सोलापूर: यंदाच्या वर्षी भागवत एकादशीनंतर महाशिवरात्री आली आहे. या दोनही दिवसांचे मोठे महत्त्व असल्याने या दिवशी उपवास करण्यात येतो. मात्र, एकादशीचा उपवास कधी सोडायचा व महाशिवरात्रीचा उपवास कधी सुरू करायचा, असा प्रश्न भाविकांना पडला आहे.

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यावर मार्गदर्शन केले आहे. एकादशीचा उपवास एक दिवस करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. ७ मार्च रोजी एकादशी व ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास ८ मार्च रोजी सकाळी सोडताना भात किंवा अन्नाचा फक्त वास घ्यायचा किंवा देवाचे तीर्थ घेऊन आम्ही उपवास सोडत आहोत, असे म्हणायचे. त्यानंतर महाशिवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करता येते. दाते म्हणतात...एकाच दिवशी उपवास आणि पारणा (उपवास सोडणे) करताना उपवासास महत्त्व देऊन त्याच दिवशी पारणं करताना भाताच्या घासाचा फक्त वास घ्यावा. अन्न शिजविणारच नसल्यास देवपूजेचे तीर्थ घेऊन मी पारणे करीत आहे, असा संकल्प करावा. नंतर दुसऱ्या व्रताचा उपवास सुरू ठेवावा, म्हणजे उपवासाचे पदार्थ खावेत, असे मोहन दाते यांनी सांगितले. असे पूर्ण करता येईल व्रतएकादशीचा उपवास त्या दिवशी सुरू करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडण्यात येतो. ७ मार्च रोजी भागवत एकादशी असून, ८ मार्च रोजी सकाळी एकादशीचा उपवास सोडायचा आहे. मात्र ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशीदेखील अनेक लोक उपवास करतात. पहिला उपवास सुरू केल्यानंतर जर तो सोडला नाही तर व्रत पूर्ण होत नाही. पहिला उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास केल्यास त्याचे फळ मिळत नाही, असे सांगितले जाते.

टॅग्स :SolapurसोलापूरMahashivratriमहाशिवरात्री