शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लोकसभा निवडणुकीत अर्ज अपात्र ठरला तर हायकोर्टातच दाद मागा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:16 IST

सोलापूर :   लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असते. उमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ...

ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असतेउमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ठरला तर त्या उमेदवारास अर्ज मंजुरीसाठी उच्च न्यायालयात दाद मागता येतेलोकसभा निवडणुकीसाठी २३ मतदान केंद्रांच्या नावात बदल तर ३0 मतदान केंद्रांच्या स्थानात बदल

सोलापूर :   लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असते. उमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ठरला तर त्या उमेदवारास अर्ज मंजुरीसाठी उच्च न्यायालयात दाद मागता येते. लोकसभा निवडणुकीसाठी २३ मतदान केंद्रांच्या नावात बदल तर ३0 मतदान केंद्रांच्या स्थानात बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारास विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करणे आवश्यक असते. कागदपत्रांत त्रुटी असल्यास अर्ज अपात्र ठरतो. उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संधी दिल्यानंतरही त्यांच्याकडून कागदपत्र सादर न केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतो.

राजकीय पक्षाकडून उमेदवारी दाखल करणाºया उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कालावधी देण्यात येणार आहे. उमेदवाराने निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापासून स्वतंत्र बँक खाते सुरू करणे आवश्यक करण्यात आले आहे.

 मतदान पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी मतदान केंद्रातील मतदान अधिकाºयांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण राहावे यासाठी आयोगाने सी व्हिजिल अ‍ॅप सुरू केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHigh Courtउच्च न्यायालयlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक