शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किसान रेल्वेमुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी किसान रेल साप्ताहिक होती; परंतु आता ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी किसान रेल साप्ताहिक होती; परंतु आता ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. अगदी थोड्या वेळात १००वी किसान रेल्वे चालवल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे स्पष्ट झाले.

मागणी तेथे पुरवठा होत असल्याने फायदा

टोमॅटोची किंमत फारच कमी झाल्यावर शेतकरी अस्वस्थ होतो. शेतकरी आपले कष्ट डोळ्यांसमोर उधळलेले पाहतो. किसान रेल्वेच्या सोयीनंतर त्याला एक पर्याय मिळाला आहे आणि देशातील ज्या भागात टोमॅटोची मागणी जास्त आहे आणि जेथे त्याला चांगली किंमत मिळू शकते अशा ठिकाणी त्याचे उत्पादन वाढवता येते. फळे आणि भाज्यांच्या वाहतुकीचा फायदा घेऊ शकतात. किसान रेल्वे ही चालू असलेले कोल्ड स्टोरेज आहे. यामध्ये फळे, दूध, भाज्या, मासे, मांस संपूर्ण सुरक्षेसह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत आहेत. डाळिंब, संत्री, द्राक्षे अशी उत्पादने या ट्रेनमधून पाठविली आहेत आणि ही ट्रेन सुमारे ४० तासांत शालिमारला पोहोचेल. सरकार किसान रेल्वेवरही ५० टक्के सवलत देत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो

२८सांगोला०१

ओळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगोला स्थानकावरून १००व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी रेल्वेचे अधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.