शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

भारताची अर्थव्यवस्था जगात तिसºया स्थानावर पोहोचेल : शैलेंद्र देवळाणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:37 IST

२०२१ नंतर भारताचे दिवस येणार आहेत. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असेल

ठळक मुद्देआज देशात ४५० अब्ज डॉलर आपल्या फॉरेन्सिक इन्व्हेसमेंट केलीचांगल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक चांगले बदल होत आहेत  १९९० ते १९९३ दरम्यान भारताला इतर देशांना पैसे मागावे लागत होते़

सोलापूर : आर्थिक धोरणासाठी परिपक्व होण्यासाठी साधारणत: ३० वर्षे लागतात़ चीनने आपली आर्थिक नीती ही १९८१ मध्ये सुरू केली. यामुळे आता जगातील मार्केटमध्ये सध्या चीनी वस्तू दिसत आहेत. भारताने आर्थिक धोरणासाठी १९९१ मध्ये नीती सुरू केली.  आता भारत परिपक्वतेच्या उंबरठ्यावर थांबला आहे. यामुळे २०२१ नंतर भारताचे दिवस येणार आहेत. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असेल. भारतीय अर्थव्यवस्था ही जगात तिसºया स्थानी पोहोचेल़ पहिल्या क्रमांकावर चीन त्यानंतर अमेरिका आणि तिसºया स्थानी भारत असेल असे मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ़ शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉ. देवळाणकर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणासाठीची आतापर्यंत ७५ देशांचे ९० दौरे केले आहेत. आतापर्यंत एवढे दौरे कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी केले नाही असे सांगितले जाते़ यामुळे त्यांच्या दौºयावर किती खर्च झाला याची माहिती माहिती अधिकार खाली मागितली जात आहे़ ती रक्कम जवळपास २५० कोटीपर्यंत आहे. पण या रकमेची तुलना अमेरिका, चीन आणि जपानचे राष्टÑाध्यक्षांची तुलना केल्यास त्यांच्या १० टक्के ही हे दौरे नाहीत.

चांगल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक चांगले बदल होत आहेत.  १९९० ते १९९३ दरम्यान भारताला इतर देशांना पैसे मागावे लागत होते़ पण आज परिस्थिती बदलली आहे़ आज आपण आपल्या शेजारी देशांनाही मदत करत आहोत़ याच बरोबर जागतिक बँकेलाही आपण पैसे देत आहोत़ दहा वर्षात विकास दर वाढत आहे़ आज देशात ४५० अब्ज डॉलर आपल्या फॉरेन्सिक इन्व्हेसमेंट केली आहे. 

७० टक्के तेल आखातातून- आज अमेरिका आणि आखाती देशात जी युद्धजन्य परिस्थिती आहे़ याचा परिणाम आपल्यावर होत आहे. कारण आपल्या देशाला जेवढे पेट्रोल आणि डिझेल लागते यातील ८५ टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते़ या ८५ टक्क्यांपैकी जवळपास ७० टक्के तेल हे आखाती देशामधून आयात केले जाते. तेथील तणावाच्या परिस्थितीमुळे आज बॅरेलचे दर वाढत आहेत़ तेथे एक  पैशाची जरी वाढ झाली तर कोट्यवधीचा फटका आपल्याला बसतो़ असे मत यावेळी डॉ़  देवळाणकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरIncome Taxइन्कम टॅक्सIndiaभारत