शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

भारतीय सोयाबीनला चीन, इराणमध्ये नवीन ग्राहक; पाशा पटेल यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:07 IST

बार्शी : सोयाबीनचे दर हे जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असून अमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात चीन ...

ठळक मुद्दे देशातील सोयाबीन खरेदीत उतरण्याची शक्यतासोयाबीनचे दर वाढतील, असा तर्क राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी मांडलाअमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले

बार्शी : सोयाबीनचे दर हे जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असून अमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात चीन आपल्या देशातील सोयाबीन खरेदीत उतरण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोयाबीनचे दर वाढतील, असा तर्क राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी मांडला.

पाशाभाई पटेल यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट देऊन व्यापाºयांशी संवाद साधला,यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते, सचिव भरतेश गांधी, ज्येष्ठ व्यापारी मैनुद्दिन तांबोळी, दिलीप गांधी, सचिन बागमार, प्रवीण गायकवाड, सचिन मडके, तुकाराम माने, जितेंद्र माढेकर, देवकीनंदन खटोड, संतोष बोराडे, नवनाथ गपाट, महेश करळे उपस्थित होते.

पाशाभाई पटेल म्हणाले की, आपल्यापेक्षाही मध्यप्रदेशमध्ये सोयाबीनचे उत्पादन जास्त होत आहे. मागील वर्षी खाद्य तेलावरील आयात शुल्क चारवेळा वाढविले. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्यास मदत झाली. डॉलर आणि रुपयामधील फरक मोठा असल्यामुळे तफावत होत आहे. त्यामुळे निर्यातीला १0 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज आहे. आपल्याकडे नॉन जेनेटिक बियाणाची पेरणी केली जाते. आजवर चीन आपले सोयाबीन खरेदी करत नव्हते; मात्र चीनच्या मालाला अमेरिकेने निर्यात ड्युटी वाढवली तर आपल्या देशाची कमी केली आहे.  डिसेंबर महिन्यात सोयाबीन खरेदीसाठी चीनचे शिष्टमंडळ आपल्या देशात येणार आहे. आपल्या देशातील उत्पन्नानुसार आपण केवळ ६0 ते ७0 लाख मे. टन सोयाबीन विकू शकतो. त्यामुळे चीन व त्या जोडीला इराणही आपल्या सोयाबीनसाठी मोठे गिºहाईक असणार आहे. त्यामुळे हे सर्व जुळून आले तर आपल्या देशात सोयाबीनचे दर वाढतील, अशी शक्यताही पटेल यांनी व्यक्त केली.

नियम जपून असावेत- बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी असून येथील व्यापारीही मोठ्या ताकदीचे आहे. व्यापारी म्हटले की, तेजी-मंदी, शेतमाल खरेदी करणे, साठा करणे हे ओघाने येतेच. काहीवेळा सरकारी नियमामुळे व्यापाºयांना घाबरवले जाते व त्याचा फटका बसून बाजारभाव पडतात. त्यामुळे सरकारचे नियम जपून असावेत, असे पटेल यावेळी म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी