शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

भारतीय सोयाबीनला चीन, इराणमध्ये नवीन ग्राहक; पाशा पटेल यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:07 IST

बार्शी : सोयाबीनचे दर हे जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असून अमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात चीन ...

ठळक मुद्दे देशातील सोयाबीन खरेदीत उतरण्याची शक्यतासोयाबीनचे दर वाढतील, असा तर्क राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी मांडलाअमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले

बार्शी : सोयाबीनचे दर हे जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असून अमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात चीन आपल्या देशातील सोयाबीन खरेदीत उतरण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोयाबीनचे दर वाढतील, असा तर्क राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी मांडला.

पाशाभाई पटेल यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट देऊन व्यापाºयांशी संवाद साधला,यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते, सचिव भरतेश गांधी, ज्येष्ठ व्यापारी मैनुद्दिन तांबोळी, दिलीप गांधी, सचिन बागमार, प्रवीण गायकवाड, सचिन मडके, तुकाराम माने, जितेंद्र माढेकर, देवकीनंदन खटोड, संतोष बोराडे, नवनाथ गपाट, महेश करळे उपस्थित होते.

पाशाभाई पटेल म्हणाले की, आपल्यापेक्षाही मध्यप्रदेशमध्ये सोयाबीनचे उत्पादन जास्त होत आहे. मागील वर्षी खाद्य तेलावरील आयात शुल्क चारवेळा वाढविले. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्यास मदत झाली. डॉलर आणि रुपयामधील फरक मोठा असल्यामुळे तफावत होत आहे. त्यामुळे निर्यातीला १0 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज आहे. आपल्याकडे नॉन जेनेटिक बियाणाची पेरणी केली जाते. आजवर चीन आपले सोयाबीन खरेदी करत नव्हते; मात्र चीनच्या मालाला अमेरिकेने निर्यात ड्युटी वाढवली तर आपल्या देशाची कमी केली आहे.  डिसेंबर महिन्यात सोयाबीन खरेदीसाठी चीनचे शिष्टमंडळ आपल्या देशात येणार आहे. आपल्या देशातील उत्पन्नानुसार आपण केवळ ६0 ते ७0 लाख मे. टन सोयाबीन विकू शकतो. त्यामुळे चीन व त्या जोडीला इराणही आपल्या सोयाबीनसाठी मोठे गिºहाईक असणार आहे. त्यामुळे हे सर्व जुळून आले तर आपल्या देशात सोयाबीनचे दर वाढतील, अशी शक्यताही पटेल यांनी व्यक्त केली.

नियम जपून असावेत- बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी असून येथील व्यापारीही मोठ्या ताकदीचे आहे. व्यापारी म्हटले की, तेजी-मंदी, शेतमाल खरेदी करणे, साठा करणे हे ओघाने येतेच. काहीवेळा सरकारी नियमामुळे व्यापाºयांना घाबरवले जाते व त्याचा फटका बसून बाजारभाव पडतात. त्यामुळे सरकारचे नियम जपून असावेत, असे पटेल यावेळी म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी