शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भारत स्वदेशी शस्त्रास्त्रासह क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण!

By संताजी शिंदे | Updated: February 29, 2024 19:14 IST

शास्त्रज्ञ डॉ. देवधर : सोलापूर विद्यापीठात हुडा असोसिएशन व्याख्यानमाला

सोलापूर : चाळीव वर्षांपूर्वी भारताला इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आयात करावे लागत होते, आज भारत स्वदेशी शस्त्रास्त्र, उपग्रह, अत्याधुनिक क्षेपणास्त्रानी स्वयंपूर्ण असून जगासमोर भारताची ताकद सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डीआरडीओचे निवृत्त संचालक डॉ. काशिनाथ देवधर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि ह्युमन यूप्लीटमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हुडा असोसिएशन व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना डॉ. देवधर बोलत होते. 'राष्ट्राची एकात्मता व सुरक्षिततेसाठी संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे योगदान' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी मंचावर कुलसचिव योगिनी घारे  उपस्थितीत होत्या.

डॉ. देवधर म्हणाले की, आज भारताकडील नौसेना, वायुसेना, लष्करी दल या सर्व सेना देशाच्या सुरक्षेसाठी सक्षम असून भारतातील वैज्ञानिकांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, उपग्रह बनवून भारत देशाची जगासमोर एक वेगळी ताकद सिद्ध केली आहे. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी, ब्रह्मास्त्र ही क्षेपणास्त्रे तसेच तेजस लढाऊ विमानाची निर्मिती ही भारताला आत्मनिर्भर बनवत आहे. मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा यासाठी फार मोठे योगदान देशाला लाभले आहे. भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्यादृष्टीने संरक्षण क्षेत्रात वाटचाल करीत आहे, असे डॉ.देवधर यांनी सांगितले. प्रास्ताविक सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले.

टॅग्स :Solapurसोलापूर