शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

निरा खोऱ्यात चारही धरणात २० टक्के पाणी पातळी वाढली

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 25, 2023 21:06 IST

सोलापूर : निरा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वीर,भाटघर,निरा- देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीपातळी ...

सोलापूर : निरा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वीर,भाटघर,निरा- देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीपातळी २० टक्क्यांनी (१० दलघमी) वाढली आहे. असाच पावसाची परिस्थिती राहिल्यास लवकरच चारही धरणे १०० टक्के भरतील.

मागील गुरुवारी निरा खोऱ्यातील वीर,भटघर,निरा-देवघर व गुंजवणी ही ४ धरणे पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पावसामुळे ४० टक्केच (१९ दलघमी) भरली होती. त्यानंतर गेली दोन दिवसापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने पाणी साठा ६० टक्के (२९ दलघमी) इतका झाला आहे. सध्या वीर धरणातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन असून धरणाच्या पाणीपातळीत वाढीमुळे सिंचनाच्या पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. गतवर्षी चार धरणात ७४.७० टक्के पाणीसाठा होता.

चारही धरणातील पाणीपातळीवीर धरण : ५९.६२ टक्के.भाटघर धरण : ५५.९१ टक्के.निरा-देवघर : ६९.७५ टक्के.गुंजवणी : ५९.३७ टक्के

टॅग्स :Solapurसोलापूर