शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

निरा खोऱ्यात चारही धरणात २० टक्के पाणी पातळी वाढली

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 25, 2023 21:06 IST

सोलापूर : निरा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वीर,भाटघर,निरा- देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीपातळी ...

सोलापूर : निरा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वीर,भाटघर,निरा- देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीपातळी २० टक्क्यांनी (१० दलघमी) वाढली आहे. असाच पावसाची परिस्थिती राहिल्यास लवकरच चारही धरणे १०० टक्के भरतील.

मागील गुरुवारी निरा खोऱ्यातील वीर,भटघर,निरा-देवघर व गुंजवणी ही ४ धरणे पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पावसामुळे ४० टक्केच (१९ दलघमी) भरली होती. त्यानंतर गेली दोन दिवसापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने पाणी साठा ६० टक्के (२९ दलघमी) इतका झाला आहे. सध्या वीर धरणातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन असून धरणाच्या पाणीपातळीत वाढीमुळे सिंचनाच्या पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. गतवर्षी चार धरणात ७४.७० टक्के पाणीसाठा होता.

चारही धरणातील पाणीपातळीवीर धरण : ५९.६२ टक्के.भाटघर धरण : ५५.९१ टक्के.निरा-देवघर : ६९.७५ टक्के.गुंजवणी : ५९.३७ टक्के

टॅग्स :Solapurसोलापूर