शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सोलापूरची कृषी पर्यटन जिल्हा म्हणून ओळख व्हावी : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:28 IST

सोलापूर : राज्यभरातील शहरातील मैदाने व गृहनिर्माणमधील मोकळ्या जागा सेंद्रिय शेतीमाल उत्पादन, विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ, शेतकºयांनो आपल्या शेतीमालाचे ...

ठळक मुद्दे‘सोलापुरी चवदार हुरडा’पुण्यात पाहिजे तेवढा विक्री करु - सुभाष देशमुखपिकांची फेरपालट करा, मिश्रपीके घ्या, महिलांवर मार्केटिंगची जबाबदारी सोपवा - सुभाष देशमुख

सोलापूर : राज्यभरातील शहरातील मैदाने व गृहनिर्माणमधील मोकळ्या जागा सेंद्रिय शेतीमाल उत्पादन, विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ, शेतकºयांनो आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग असे करा की सोलापूर जिल्हा हा सेंद्रिय शेतीचा व कृषी पर्यटक जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. आत्मा अंतर्गत उत्कृष्ट शेतकरी मेळावा व शेतकरी गटांच्या सन्मान सोहळ्यात देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे होते. तुम्ही विषमुक्त अन्नधान्य पिकविले तरच आमचे आरोग्य व्यवस्थित राहणार आहे, उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सर होत असेल तर पिकांना दिलेल्या पाण्यातूनही आजार होणारच असल्याचे सहकार मंत्री म्हणाले. सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांच्या मागे शासन उभे राहील असे सांगून शेतकºयांनी वेगवेगळी उत्पादने घ्यावीत असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला संचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,आत्माचे विजयकुमार बरबडे, रवींद्र माने, मनोहर मुंढे आदीसह कृषी खात्याचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी ३१ शेतकरी व ७ शेतकरी गट तसेच अधिकाºयांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील शेतकºयांनी विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री व्यवस्था केली होती. ‘सोलापुरी हुरडा’ पुण्यात विक्री करु पुणे येथील अभिनव क्लबच्या ज्ञानेश्वर बोडके यांनी ‘सोलापुरी चवदार हुरडा’पुण्यात पाहिजे तेवढा विक्री करु असे सांगताना शेतकºयांनी मागणीप्रमाणे पीक घेण्याचे आवाहन केले. पिकांची फेरपालट करा, मिश्रपीके घ्या, महिलांवर मार्केटिंगची जबाबदारी सोपवा असे शेतकºयांना उद्देशून सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख