शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

पती गेले.. आधार गेला..तीन एकर जिरायतीवर सन्मानानं जगतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 12:01 IST

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष; देवगावच्या सुरेखा पाटील म्हणतात.. मुलांना खूप शिकवायचंय

बार्शी: शेतात चार पैसे मिळावेत म्हणून खासगी आणि सहकारी सोसायटीचं कर्ज घेतलं. पुढं निसर्गाच्या अवकृपेमुळे कर्ज फिटेना म्हणून वयाच्या ३५ व्या वर्षी शेतकरी पती उद्धव पाटील (देवगाव) यांनी १४ डिसेंबर २०१४ मध्ये आत्महत्या केली. पती गेले.. आधार गेला. दोन कच्चीबच्ची मुलं. सरकारकडं मदत मागितली, पण मिळाली नाही. तीन एकर जिरायतीवर सन्मानानं जगतोय. पतीनं निराश होऊन आत्महत्या केली, पण मुलांना कणखर बनवेन. त्यांना खूप मोठं झालेलं बघायचंय, असा आशावादी दृष्टिकोन सुरेखा पाटील यांनी व्यक्त केला. 

कै .उद्धव पाटील यांना दोन मुले आहेत़ त्यांनी आत्महत्या केली तेव्हा ते इयत्ता तिसरी आणि चौथीला शाळेत शिकत होते़ आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याकडे सोसायटीचे नव्वद हजार रुपये कर्ज होते, ते तसेच आहे़ सरकारकडे मदत मागितली; मात्र ही शेतकरी आत्महत्या नसल्याचे सांगत शासनाने मदत केली नाही़ साडेतीन एकर जिरायती जमिनीवर स्वत: सुरेखा पाटील काम करीत आहेत़ सासºयांचेही निधन झाले. घरी वृद्ध सासू आणि दोन्ही मुलांचा सांभाळ करीत त्यांचा संघर्ष सुरू आहे.कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने थोडासा आधार मिळाला आहे़ दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च शेतातील उत्पन्नावर करून त्या संसाराचा गाडा हाकत आहेत़ मुलांना उच्चशिक्षित करून मोठे करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीSuicideआत्महत्याagricultureशेतीbarshi-acबार्शी