शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

हिप्परगा भरला; अवंतीनगर, वसंतविहार, मडकी वस्तीला सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:50 IST

जलसंपदाचे मनपाला पत्र : ओढ्यात होईल ४०० क्युसेकचा विसर्ग

सोलापूर : हिप्परगा तलाव भरला असून शहरात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पाऊस वाढल्यास हिप्परगा तलावातील पाणी सांडव्यातून बाहेर येईल. अवंतीनगर, वसंतविहार, मडकी वस्ती भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले.

जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठवले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला. हिप्परगा तलावात पाणलोट क्षेत्रातून विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे. अंदाजे ४०० क्युसेकचा विसर्ग ओढ्यात प्रवाहीत होईल. अवंतीनगर, अभिमानश्री, वसंतविहार, यशनगर, गायत्रीनगर, गणेशनगर, मडकी वस्ती या भागाला हानी पोहोचू शकते. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊस