शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

सुख, शांतीबरोबर देशात सर्व धर्मीयांचा एकोपा आवश्यक - सय्यद फजुल्लाह खतीब 

By संताजी शिंदे | Updated: April 22, 2023 13:32 IST

रमजान ईद निमित्त जुनी मिल कंम्पाऊंड येथील आदीलशहा ईदगाह मुस्लिम जमात हनाफिया ट्रस्ट येथे नमाज पठणा दरम्यान मुस्लिम बांधवांना संदेश देत होते.

सोलापूर : देशात सुख, शांतीबरोबर देशात सर्व धर्मीयांचा एकोपा निर्माण झाला पाहिजे. सर्व धर्म व समाजाने एकमेकांसोबत प्रेमाने राहण्याची गरज आहे, असे झाल्यास देशाचा सर्वांगिन विकास होईल असा संदेश सय्यद फजुल्लाह खतीब सहाब यांनी दिला.

रमजान ईद निमित्त जुनी मिल कंम्पाऊंड येथील आदीलशहा ईदगाह मुस्लिम जमात हनाफिया ट्रस्ट येथे नमाज पठणा दरम्यान मुस्लिम बांधवांना संदेश देत होते. पवित्र कुरान केवळ पुस्तक नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पृथ्वीवरील सर्व मानव जात एका फुलदानीतील फुलाप्रमाणे आहेत, त्यात सर्व फुले असतील तर ती शोभून दिसते. 

तसेच सर्व धर्मीय लोकांचे आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकांप्रती आदर, प्रेम भावना ठेवली पाहिजे असे सय्यद फजुल्लाह खतीब सहाब म्हणाले. आदीलशहा ईदगाह येथे सकाळी ८.३० पासून मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत होते. ९.१५ वाजता सर्व बांधव जमा झाले त्यानंतर ९.३० वाजता नमाज पठणाला सुरूवात झाली. १०.२० वाजता नमाज संपली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदगाहतर्फे उत्तम नियोजन- आदीलशहा ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.- नमाजसाठी लहान मुले स्वत:चे वडील व अन्य नातेवाईकांसोबत आले होते. नमाज नंतर लहान मुलेही एकमेकांना शुभेच्छा देत होते.-  पोलिसांनी नवी वेस पोलिस चौकी व नरसिंग गिरजी मिल पासून वाहतूकीचा मार्ग बंद केला होता.

टॅग्स :Solapurसोलापूर