शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरगुती वीज वापरामध्ये साडेपाच टक्क्यांनी वाढ; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:43 IST

आता ९७.१ टक्के नागरिकांच्या घरात वीज जोडणी

ठळक मुद्दे२०१५-१६ मध्ये हे प्रमाण ५३.१ टक्के इतके होते. यात १४.७ टक्क्यांनी वाढ झालीपारंपरिक ऊर्जास्त्रोताच्या वापरात कमी होऊन स्वच्छ ऊर्जेच्या वापरामध्येदेखील वाढ

सोलापूर : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचव्या अहवालानुसार (२०१९-२०) जिल्ह्यातील घरगुती वीज वापरामध्ये ५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६-१६ मध्ये ९१.५ टक्के घरामध्ये वीज होती. २०१९-२० मध्ये ९७.१ टक्के नागरिकांच्या घरात वीज पोहोचली आहे.

जिल्ह्यातील ९७.१ टक्के घरामध्ये वीज वापरण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारचे धोरण व योजनेच्या अंमलबजावणीमुळे ही वाढ झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील ९०.४ टक्के घरामध्ये पिण्यायोग्य पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ८७.६ टक्के इतके होते. मागील पाच वर्षांमध्ये यात २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ६७.८ टक्के नागरिकांच्या घरामध्ये स्वच्छतेच्या (शौचालय) सोयी आहेत.

२०१५-१६ मध्ये हे प्रमाण ५३.१ टक्के इतके होते. यात १४.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पारंपरिक ऊर्जास्त्रोताच्या वापरात कमी होऊन स्वच्छ ऊर्जेच्या वापरामध्येदेखील वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी स्वच्छ ऊर्जेचा वापर हा ५०.७ टक्के घरामध्ये होत होता. आता तो ७३.१ टक्के इतका झाला आहे. शासनातर्फे घरगुती एलपीजी व इतर अपारंपरिक इंधनाच्या वापर करण्यासाठी प्रोत्साहन व सवलत दिली जाते. यामुळे ग्रामीण भागात लाकडाऐवजी स्वच्छ ऊर्जास्त्रोतांच्या वापरात वाढ झाली आहे. याचा चांगला परिणाम हा पर्यावरणवरही होतो.

१९ जून ते ३० डिसेंबर दरम्यान सर्वेक्षण

केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण हे १९ जून २०१९ ते ३० डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले. जिल्ह्यातील १००३ महिला, तर १५३ महिलांचे मत या सर्वेक्षणात विचारात घेण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मनेजमेंट रिसर्च (आयआयएचएमआर) यांच्यातर्फे घेण्यात आला.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण