शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

६१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून सोलापूर राज्यात पहिला

By दिपक दुपारगुडे | Updated: December 23, 2023 19:09 IST

अनेक साखर कारखान्यांना शेतकरी ऊस देत नसल्याने असे कारखाने कसेबसे चार-पाच तासच चालत आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांचे गाळप ६० लाख ४७ हजार मेट्रिक टन इतके झाले तर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचे गाळप ६ लाख ५२ हजार मेट्रिक टन झाले आहे. जिल्ह्यात यंदा ३४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून गुरुवारपर्यंत ६० लाख ५१ हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. यंदा अनेक साखर कारखान्यांना ऊस तोडणी यंत्रणेचा अभाव आहे. बोटावर मोजण्याइतक्या बैलगाड्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने कशीबशी ऊस तोडणी सुरू आहे.

अनेक साखर कारखान्यांना शेतकरी ऊस देत नसल्याने असे कारखाने कसेबसे चार-पाच तासच चालत आहेत. मात्र, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, श्री पांडुरंग श्रीपूर, श्री विठ्ठल पंढरपूर अशा काही मोजक्या साखर कारखान्यांना ऊस तोडणी यंत्रणा पुरेशी असल्याने ऊस गाळप पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्यात पुणे जिल्ह्यातील बारामती ॲग्रोची गाळप क्षमता प्रति दिन १८ हजार तर माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रति दिन ११ हजार मेट्रिक टन इतकी आहे. ७ लाख ४३ हजार मेट्रिक टन गाळप करून बारामती ॲग्रो राज्यात पहिला तर ६ लाख ५२ हजार मेट्रिक टन गाळप झालेला विठ्ठलराव शिंदे राज्यात दुसरा आहे. साखर उतारा मात्र बारामती ॲग्रोपेक्षा विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा अधिक आहे. सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप ६० लाख ४७ हजार हेक्टर इतके झाले असून हे गाळप राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर