शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

पहले सरकार फिर राम मंदीर; रामदास आठवले याचा सोलापुरात नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:57 IST

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन ...

ठळक मुद्दे- रामदास आठवले सोलापूर जिल्हा दौºयावर- अनुसुचित-जाती जमातीची आढावा बैठकीत विविध निर्णय- वडार समाजाच्या महामेळाव्याला राहणार उपस्थित

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन होईल त्यानंतरच राम मंदीराचा प्रश्न शांततेत सुटेल अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात दिला.

अनुसुचित जाती-जमातीच्या आढावा बैठक व अन्य कार्यक्रमासाठी रामदास आठवले हे सोलापुर जिल्ह्याच्या दौºयावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात २० कोटी एकर जमीन रिकाम्या आहेत़. या जमीनीचे वाटप  केल्यास ४ कोटी कुटुंबांना निवारा मिळेल अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे़ ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ २०२१ मध्ये सरकारने पुन्हा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय न्यायालयात टिकला नाही तर सरकारने मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि इतर समाजाला मिळून २५ टक्के आरक्षण द्यावे असेही ते म्हणाले़.

पाच राज्याच्या निवडणुकीत तीन राज्यात भाजपाला पराभव पत्कारावा लागला़ हा काय मोदीचा पराभव किंवा राहुल गांधी यांचा विजय नाही़ पुढच्या दोन निवडणुकात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा १० वर्ष पंतप्रधान म्हणून सेवा बजावतील असेही आठवले यांनी सांगितले़.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात़.. 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवलेRam Mandirराम मंदिर