शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पहले सरकार फिर राम मंदीर; रामदास आठवले याचा सोलापुरात नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:57 IST

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन ...

ठळक मुद्दे- रामदास आठवले सोलापूर जिल्हा दौºयावर- अनुसुचित-जाती जमातीची आढावा बैठकीत विविध निर्णय- वडार समाजाच्या महामेळाव्याला राहणार उपस्थित

सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राम मंदीरप्रश्नी न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम सरकार स्थापन होईल त्यानंतरच राम मंदीराचा प्रश्न शांततेत सुटेल अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात दिला.

अनुसुचित जाती-जमातीच्या आढावा बैठक व अन्य कार्यक्रमासाठी रामदास आठवले हे सोलापुर जिल्ह्याच्या दौºयावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात २० कोटी एकर जमीन रिकाम्या आहेत़. या जमीनीचे वाटप  केल्यास ४ कोटी कुटुंबांना निवारा मिळेल अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे़ ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ २०२१ मध्ये सरकारने पुन्हा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय न्यायालयात टिकला नाही तर सरकारने मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि इतर समाजाला मिळून २५ टक्के आरक्षण द्यावे असेही ते म्हणाले़.

पाच राज्याच्या निवडणुकीत तीन राज्यात भाजपाला पराभव पत्कारावा लागला़ हा काय मोदीचा पराभव किंवा राहुल गांधी यांचा विजय नाही़ पुढच्या दोन निवडणुकात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा १० वर्ष पंतप्रधान म्हणून सेवा बजावतील असेही आठवले यांनी सांगितले़.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात़.. 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवलेRam Mandirराम मंदिर