शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलासाठी शेतकºयांना अधिकाºयांचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:43 IST

शिरापूर योजना केली बंद;  योजनेच्या कार्यक्षेत्रात २३ टँकरने पाणीपुरवठा

सोलापूर :  मागील संपूर्ण वर्ष पिण्यासाठी टँकरने पाणी, दुष्काळी मदत व पीक विम्याची नुकसानभरपाई मिळाली नाही, अशी उत्तर तालुक्याची अवस्था असताना शिरापूर उपसा सिंचन योजनेचे वीज बिल भरण्यासाठी पैसे देण्याची शेतकºयांकडे मागणी करीत अधिकाºयांनी पाणीच बंद केले आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात सध्याही शिरापूर उपसा सिंचन योजनेखालील प्रत्येक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी धरण ओसंडून वाहू लागल्याने भीमा-सीना जोडकालव्याला पाणी सोडण्यात आले. हे पाणी शिरापूर बंधाºयापर्यंत आल्यानंतर शिरापूर उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली होती. बीबीदारफळ, नान्नज, वडाळा व गावडीदारफळ या गावांच्या शिवारात काहीअंशी पाणी पोहोचले; मात्र मागील काही वर्षांपासून पाऊस नसल्याने जमिनीला भेगा पडल्याने पाणी कोठे गेले हे दिसतही नाही. पाऊस पडला नसल्याने किमान टँकर बंद होण्यासाठी व जनावरांना किमान जानेवारीपर्यंत तरी चारा मिळावा यासाठी तलावात पाणी सोडण्याची मागणी बीबीदारफळ, रानमसले, वडाळा, नान्नज व गावडीदारफळ या ग्रामपंचायतींनी उजनी कालवा विभाग क्र-८ चे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांच्याकडे केली होती. 

मात्र उपसा सिंचन योजनेचे वीज बिल कोण भरणार?, शेतकºयांनी पैसे द्यावेत अशी मागणी करीत शिरापूर उपसा सिंचन योजना बंद केली आहे. सध्या पूर्ण क्षमतेने बोगद्यातून सोडलेले पाणी शिरापूर बंधाºयातून खाली वाहत आहे; मात्र वीज बिल शेतकºयांनी भरावे यासाठी अधिकारी नडून बसले व योजनाच बंद केली आहे.

मागील वर्षभर कोणतेही उत्पादन शेतकºयांना आले नाही. दुष्काळी मदत व पीक विम्याची नुकसानभरपाईही उत्तर तालुक्यातील शेतकºयांना मिळाली नाही. अशा अवस्थेत शेतकºयांनी पैसे कोठून भरायचे?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पाणी नसल्याने शेतकºयांना गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. कसलेही उत्पादन नसताना पैसे भरा पाणी देतो असे अधिकारी म्हणतात. एखादे पीक येईल किंवा जनावरांना चारा तयार करता येईल एवढे पाणी मिळाले तर शेतकरी पाण्याचे पैसे भरतील.- शिवाजी पाटील अध्यक्ष, तंटामुक्त समिती व शेतकरी

आज शेतकरी व गावकरी संकटात सापडला असल्याने शिरापूर उपसा सिंचन योजनेचा पाणीसाठा करण्याची गरज आहे. सत्ताधारी नेते व प्रशासन पाण्यासाठी गंभीर नाही. उत्तर तालुक्यातील शेतकºयाना पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ येईल.मात्र शिरापूरच्या पाण्याने तलाव भरुन घेतले तर संकट टळेल.- जितेंद्र साठेसंचालक, बाजार समिती, सोलापूर.

संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस नसल्याने पाण्याची स्थिती बिकट आहे.  सीना नदी वाहत असल्याने शिरापूर उपसा सिंचन योजना सुरू ठेवून शक्य तेवढे पाणी साठविण्यासाठी मी पत्र दिले आहे व अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत.- सुभाष देशमुख सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणwater transportजलवाहतूक