शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य शासनाला अपयश; खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 08:16 IST

पूरग्रस्तांचे लवकर सर्वेक्षण करून सरकारने तातडीने मदत देण्याची केली मागणी

मंगळवेढा : नदीकाठची पूर परिस्थिती या शासनाला हाताळता आली नाही. हवामान खात्याने आगावू सूचना देवून सुद्धा झालेले प्रचंड नुकसान होण्याअगोदर पाण्याचा प्रवाह सोडून थांबवता आले असते. आता सर्व नुकसानग्रस्ताना लवकर सर्वेक्षण करून सरकारने तातडीने मदत द्यावी. पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही खा. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. 

खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित झालेल्या ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, रहाटेवाडी व तामदर्डी या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष मोगले, राजेंद्र सुरवसे, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, तहसीलदार स्वप्निल रावडे, भारत पाटील, राजेंद्र पाटील, सिद्धेश्वर कोकरे, सुरेश जोशी, प्रसाद पवार आदीसह पूरग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. 

खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य म्हणाले की पंतप्रधान सडक योजनेतील मंजूर असलेल्या रहाटेवाडी पुलाच्या रखडलेल्या कामासाठी सुधारित दराप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार. तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दौऱ्यात ब्रह्मपुरीत कोकरे यांच्या शेतातील पुरामुळे जळून गेलेल्या कांद्याची भरपाई द्यावी. संजय पाटील यांची गाय दगावली व घरासह धान्याचे झालेले नुकसान भरपाई देण्यासाठी तहसीलदारांना सर्व पंचनामे त्वरित करून भरपाई द्यावी अश्‍या सूचना दिल्या. उचेठाण व बठाण येथील दोन्ही बंधारे बाजूने खचले असून ते कायम स्वरूपी सीमेंट मजबूत करून देण्याची मागणी केल्यावर संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच रहाटेवाडी येथील बाधीत क्षेत्राची पाहणी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊसGovernmentसरकार