शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

इतिहासाची साक्ष, छत्रपती शिवरायांच्या नाण्याचे सोलापुरात जतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:10 IST

सुवर्णतुलानंतर जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही नाणी स्वहस्ते लोकांना मानानुसार दिली होती.

सोलापूर : राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या हस्तस्पर्शाने पुनित झालेले सोन्याचे नाणे सोलापुरातील किशोर चंडक यांनी जतन करून ठेवले आहे. हे नाणे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष असल्याने याचे विशेष महत्त्व आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या राज्याभिषेकावेळी हे नाणे काढले. एका बाजूला श्री राजा शिव, मागच्या बाजूला छत्रपती असे देवनागरी लिपीमध्ये लिहिले आहे. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला या नाण्याने झाली होती. सुवर्णतुलानंतर जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही नाणी स्वहस्ते लोकांना मानानुसार दिली होती. त्यामुळे प्रत्येक नाण्याला त्यांचा स्पर्श झालेला आहे. आज देशभरात अशी फक्त सात ते आठच नाणी उपलब्ध आहेत.

...म्हणून नाणी झाली दुर्मीळशिवरायांनी १६७४ मध्ये राज्याभिषेकावेळी काढलेली नाणी रयतेला वाटली. पण रयतेने त्याचे दागिने बनवले. औरंगजेबाने महाराजांवरील द्वेषापोटी ही नाणी मोडली.  त्यामुळे नाणी कमी झाल्याचे किशोर चंडक यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज