शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

मंत्रिमंडळ, खाते वाटपाचा गाेंधळ पाहता एकनाथ शिंदेंनाही वैताग आला असेल, जयंत पाटलांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 21:36 IST

Jayant Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी हाेउन तीन दिवस झाले तरी खाते वाटप झाले नाही. यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना खाेचक टाेला लगावला.

- राकेश कदमसाेलापूर-   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी हाेउन तीन दिवस झाले तरी खाते वाटप झाले नाही. यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना खाेचक टाेला लगावला. मुख्यमंत्री शपथ घेणे साेपे आहे पण साेबत आलेल्या लाेकांना मंत्री करणे अवघड आहे. मंत्री केल्यानंतर खाते वाटप आणखी किती अवघड आहे हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले आहे. या सर्व गाेष्टी पाहून मी नगरविकास मंत्री हाेताे तेच बरे हाेते. उगाच कशाला वैताग करून  घेतला अशी त्यांची मानसिकता झाली असेल, असे पाटील म्हणाले.

महापालिकेतील एमआयएमच्या सहा नगरसेविकांनी शुक्रवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, सरळ चांगले चाललेले सरकार पाडण्याचे काम भाजपने केले. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी कुठेही हलली  नाही. उध्दव ठाकरे यांनी ज्यांना माेठे केले ते जवळचे लाेक साेडून गेल्याने ही परिस्थिती ओढवली. मी नांदेड, परभणी इतर जिल्ह्यांचा दाैरा केला. या दाैऱ्यात मला शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता कुठेही हललेला नसल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा नेता हलला असेल पण कार्यकर्ता पक्षात आहे. खासदार, आमदार साेडून गेले तरी शिवसेना पक्ष ज्यांना उमेदवारी देताे ताेच उमेदवार निवडून येताे ही त्या पक्षाीच परंपरा आहे. ज्यांनी पक्ष साेडून पलायन केले. त्या पुन्हा जनतेत किती स्थान मिळेल याची शंका आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे