शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

मासिक पाळीवर प्रबोधन करणाºया केत्तूरच्या दांपत्याच्या दिल्लीत डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:08 IST

आशा कापडी पॅडची राष्ट्रीय अहवालात निवड; जनजागृती कार्याची राष्ट्रीय अहवालात नोंद

ठळक मुद्देआतातरी लोकांनी शहाणे व्हावे आणि खुलेपणाने स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करावामहिलांनी मासिक पाळीच्या अंधश्रद्धेतून बाहेर यावं तेव्हाच खरा अंत्योदय होईलस्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आणि शिक्षणापासून वंचित

कोर्टी : केत्तूर (ता़ करमाळा) येथील सचिन आशा सुभाष आणि शर्वरी सुरेखा अरुण या तरुण या दांपत्याने निर्माण केलेल्या ‘आशा कापडी पॅड’चा आविष्कार आणि मासिक पाळीदरम्यान येणाºया समस्यांबाबत जनजागृती केल्याच्या कार्याची राष्ट्रीय अहवालात निवड केली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने राष्ट्रीय सामाजिक दायित्व मंचाने ३५ राज्यांतून निवडलेल्या सामाजिक कामांमध्ये त्यांचा समावेश केला.

सचिन आशा सुभाष आणि शर्वरी सुरेखा अरुण या तरुण दांपत्याने महिलांच्या मासिक पाळीसदर्भात जनजागृती केली. देशातील ६४ टक्के महिला अजूनही मासिक पाळीच्या काळात योग्य शोषक साहित्य वापरत नाहीत. अशा महिलांपर्यंत मासिक पाळीविषयी जनजागृती करण्याचे व कापडी आशा पॅड पोहोचवण्याचे काम समाजबंध संस्था करते. पुण्यात पॅड बनवण्याचा प्रकल्प असून पुण्याबाहेरही गडचिरोली, नागपूर, मेळघाट भागात जाऊन हे काम केले जाते, असे सचिन व शर्वरी यांनी सांगितले.

अंत्योदयासाठी काम करणाºया संस्थांच्या कामावरील राष्ट्रीय अहवालाचे नुकतेच दिल्लीत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन झाले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आणि शिक्षणापासून वंचित आहे. त्यांचा विकास करायचा असेल तर सरकार आणि सामाजिक संस्थांना जबाबदारी उचलावी लागणार आहे़ त्याशिवाय अंत्योदय होणे शक्य नाही, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले़

महिलांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावे २१ व्या शतकातही समाजाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेल्या महिलांच्या नैसर्गिक प्रश्नांवर समाजबंध ही संस्था कार्यरत आहे़ मात्र संस्थेचा हा सन्मान नसून या स्त्री-पुरुष समतेच्या विचारांचा हा सन्मान आहे़ त्यामुळे आतातरी लोकांनी शहाणे व्हावे आणि खुलेपणाने स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करावा, महिलांनी मासिक पाळीच्या अंधश्रद्धेतून बाहेर यावं तेव्हाच खरा अंत्योदय होईल, असे समाजबांधव संस्थेच्या समुपदेशक शर्वरी सुरेखा अरुण यांनी सांगितले़

मासिक पाळी हा प्रत्येकाच्या घरातील विषय आहे, पण त्यावर खुलेपणाने बोलले जात नाही़ मात्र आम्ही याबाबत जनजागृती करीत असतो़ त्याची दखल राष्ट्रीय अहवालात केल्याचा आनंद आहे, पण जेव्हा या विषयाचा घरातील चर्चेत समावेश होईल तेव्हा अधिक आनंद होईल.- सचिन आशा सुभाष,समाजबंध- समन्वयक

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्यMedicalवैद्यकीय