शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

बैल गेला अन् झोपा केला; नुकसानीची दोन महिन्यांनी पाहणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:45 IST

केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सोलापूर : ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी होऊन राज्यात अनेक गावांना पुराचा फटका बसला. लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मात्र आता २ महिन्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २० डिसेंबरला महाराष्ट्रात येणार आहे.बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सोलापूरला २२ डिसेंबरला सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यांची आधी पाहणी करणार आहे. बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारला पथकाकडून अहवाल सादर होईल. केंद्रीय पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी एकूण केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात तीन पथके येत आहेत. सर्व पथके महाराष्ट्रात २० डिसेंबरला दाखल होतील. सोलापूर दौऱ्यावर येणारे पथक सर्वप्रथम औरंगाबाद जिल्ह्याला भेट देईल. औरंगाबाद जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाईल. त्यानंतर २२ डिसेंबरला पथक सोलापुरात दाखल होईल.