शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

न्यायालयाने 'सिद्धेश्वर' ची चिमणी पाडा असा आदेशच दिला नाही; धर्मराज काडादींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 09:18 IST

सोलापूरच्या विमानसेवेला चिमणी अडथळा ठरत नसल्याची धर्मराज काडादीची स्पष्टोक्ती

सोलापूर - आतापर्यंत झालेल्या सुनावनी दरम्यान कोणत्याही न्यायालयाने सोलापूरच्या विमानसेवेला सिध्देश्वर साखर कारखान्यांच्या चिमणी अडथळा ठरत नाही, ती त्वरीत पाडून विमानसेवा सुरू करा असा आदेश दिलाच नाही. तरीही काही मंडळी ठरवून प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले.

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक विठ्ठल वानकर, सिध्दाराम चाकोते, अमर पाटील, कार्यकारी संचालक समीर सलगर यांच्यासह आदी संचालक मंडळ उपस्थित होते.

पुढे बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की, १९७१ साली कारखान्याची स्थापना झाली, १९८६ साली विमानतळावर सेवा सुरू झाली. वास्तविक सोलापुरात वर्षाला ५०० हून अधिक विमाने येतात. शिवाय पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, राज्याच्या विविध मंत्र्यांचे विमाने, हेलिकॉफ्टर याच होटगी विमानतळावरून ये-जा करतात. दरम्यान, सिध्देश्वरच्या चिमणीचा होटगी रोडवरील विमानसेवा सुरू करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा ठरत नाही, सोलापुरातील काही लाेक प्रशासनाची दिशाभूल करून सिध्देश्वरचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही काडादी यांनी सांगितले.

--------------

म्हणून मी त्यावेळी लेखी लिहून दिले....

सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी प्रशासनाने कारवाईची सुरूवात केली, मोठा पोलिस फौजफाटा आणला होता, मात्र शेतकर्यांनी या चिमणी पाडकामाला विरोध केला, त्यावेळी काही शेतकरी सभासद चिमणीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होते, सभासदाही आक्रमक झाले होते, काही लोक जेसीबीच्या समोर झाेपले होते, मात्र कोणाच्याही जिवितेला धोका निर्माण होऊ नये म्हणून मी व कार्यकारी संचालकांनी आम्ही चिमणीला पर्यायी जागा बघून हलवू अन्यथा पाडू असे लेखी लिहून दिले होते असेही चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले.  

टॅग्स :SolapurसोलापूरAirportविमानतळSugar factoryसाखर कारखाने