शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोनाचा परिणाम; उत्तर प्रदेश, बिहार, आसामकडे जाणाऱ्या १३ रेल्वे गाड्या रद्द

By appasaheb.patil | Updated: April 15, 2021 18:09 IST

कोरोनाचा परिणाम : मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

सोलापूर : वाढत्या कोरोनामुळे मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागातून उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, झारखंडकडे जाणाऱ्या १३ रेल्वे एक्स्प्रेस गाड्या १ मे २०२१ पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासोबतच अन्य राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यासोबतच मृत्यू दराचा आलेख ही चांगलाच उंचावला आहे, अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकीच बुधवारी रेल्वे प्रशासनाने उत्तर प्रदेश बिहार झारखंड आसाम राज्याकडे जाणाऱ्या मेल, पॅसेंजर, एक्सप्रेस, विशेष गाड्या १६ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

--------------------

या आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • - मुंबई-गदग
  • - गदग-मुंबई
  • - पुणे-नागपूर
  • - नागपूर-पुणे
  • - पुणे-अंजनी
  • - अंजनी- पुणे
  • - पुणे-अमरावती
  • - अमरावती- पुणे
  • - नागपूर- पुणे विशेष
  • - पुणे-नागपूर
  • - नागपूर- अहमदबाद
  • - अहमदाबाद -नागपूर
  • - पुणे -अंजनी विशेष एक्सप्रेस

––-------------------

अन्य राज्यातून येणाऱ्यांची स्थानकावर तपासणी

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ते 30 एप्रिल पर्यंत खडक संचारबंदी चे आदेश दिले आहेत, याच पार्श्वभूमीवर अन्य राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्रवाशांची त्या-त्या रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवाय काही राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यापूर्वी कोरूना चाचणीचे निगेटीव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

-

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे