शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना घालवणे हाच सर्वसामान्यांचा अजेंडा : कुमार सप्तर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:44 IST

मतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे़ मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे असे आवाहन कुमार सप्तर्षी यांनी केले.

ठळक मुद्दे‘मन की बात’ ही मोदींची नव्हे तर हिटलर यांचीच होती - डॉ. कुमार सप्तर्षीमतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे - डॉ. कुमार सप्तर्षी

सोलापूर : हिंदू राष्ट्र येणार नव्हते तर ७९ वर्षीय महात्मा गांधींना मारुन काय फायदा झाला? उलट धर्म, जात आड न येता बंधुता आणण्याचा प्रयत्न झाला़  धर्माला राजकारणात ओढण्याचे काही कारण नाही़ तरीही ओढलं जातंय. लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना घालवणे हाच सर्वसामान्यांचा अजेंडा राहील, अशी टीका युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.

मतदार जागृती परिषदेच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर येथे आयोजित केलेल्या ‘लोकशाही निवडणूक २०१९ आणि देशासमोरील आव्हाने’ या विषयावर डॉ़ सप्तर्षी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यवाह  संदीप बर्वे, माजी प्राचार्य नरेंद्र बदनोरे, अ‍ॅड़ गोविंद पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘मन की बात’ ही मोदींची नव्हे तर हिटलर यांचीच होती, असा आरोप करून डॉ. सप्तर्षी म्हणाले, मतदारांनो शांत राहा, विचार करा, मतदानातून देशाची व्यवस्था सुधारायची आहे़ मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे. 

आजचे राजकारण हे चिखल झाले आहे आणि चिखलातच कमळ उगवते़ आज कमळ निवडून दिलात तर देशाचे भवितव्य अवघड आहे़ आज संविधानाला जोडून दुसरे संविधान आणू पाहत आहेत़ अभूतपूर्व घटना घडण्याचा काळ आणला आहे़ लोकशाहीला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय.

प्रास्ताविक अ‍ॅड़ गोविंद पाटील यांनी केले़ प्रा. बदनोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून लोकशाहीची सध्यस्थिती मांडत ती बळकट करण्यावर कसे प्रयत्न करता येतील यावर भाष्य केले.

सूत्रसंचालन बागवान यांनी केले तर आभार  सुभाष शास्त्री यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, रवींद्र मोकाशी, चंदुभाई देढिया, डॉ़ श्रीकांत येळेगावकर, केशव इंगळे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग