शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १५ मार्च दरम्यान शक्य: श्रीकांत देशपांडे  

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: February 29, 2024 20:00 IST

राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी माहिती दिली.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून १५ मार्च दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली आहे.

श्रीकांत देशपांडे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. निवडणूक तयारीचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता संबंधित तक्रार करावयाचे असल्यास संबंधितांनी निवडणूक विभागाच्या ॲपवर तक्रार नोंदवू शकतात. संबंधित प्रकरणातील फोटो तसेच व्हिडिओ अपलोड करून माहिती देऊ शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती दिली जाते. तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या शंभर मिनिटात अधिकारी स्पॉटवर पोहोचतील. कारवाईची प्रक्रिया सुरू करतील. तक्रारदारांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूर