शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतीच्या पाण्यासाठी भाऊ जीवावर उठला; हातापायावर उमटले लोखंडी गजाचे वळ

By विलास जळकोटकर | Updated: May 16, 2023 17:35 IST

शेतीला पाणी कमी पडत असल्याने सामाईक विहिरीवरील पाणी घेण्यासाठी गेलेल्या भावावर सख्या भावानं लोखंडी गजानं हाता पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली.

सोलापूर : शेतीला पाणी कमी पडत असल्याने सामाईक विहिरीवरील पाणी घेण्यासाठी गेलेल्या भावावर सख्या भावानं लोखंडी गजानं हाता पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असलेल्या भावजयीलाही काठीने, लाथाबुक्क्यानं मारहाण केली. ही घटना करमाळा तालुक्यातील सातोली येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता शेतामध्ये घडली. या प्रकरणी भालचंद्र बबनराव साळुंखे (वय- ५०) यांनी भाऊ हरिश्चंद्र बबनराव साळुंखे (वय- ३५) व बबनराव ज्ञानदेव साळुंखे (वय- ३८) दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी व आरोपी हे दोघे भाऊ आहेत. त्यांची सातोली येथे लगत शेती आहे. दोघांमध्ये सामाईक विहीर आहे. फिर्यादी भालचंद्र यांच्या शेतातील पिकाला पाणी कमी पडू लागले म्हणून तो विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. येथे दुसरा भाऊ हरिश्चंद्र याने का आला म्हणून विचारत पाणी वापरण्यास विरोध केला आणि यातून बाचाबाची होऊन हरिश्चंद्र व बबन ज्ञानदेव साळुंखे यांनी लोखंडी गजानं फिर्यादीला बेदम मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेल्या भावजय विद्या साळुंखे यांना बबनराव याने काठी व लाथाबुक्क्यानं मारहाण केली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास पोलीस नाईक कांबळ्य करीत आहेत.

 

 

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी