शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

भाजपकडून तब्बल आठ जणांना आमदारकीचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:21 IST

सांगोला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे याच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा

ठळक मुद्देभाजपकडून माढा मतदारसंघात नेत्यांचे इनकमिंग जोरदार असले तरी त्याचे मतात रूपांतर होणार नाही, अशी माझी खात्री - संजय शिंदे शरद पवार यांचे राजकारण संपविणार असे म्हणणाºया चंद्रकांत पाटील यांनी बोलताना मर्यादा राखाव्यात - दीपक साळुंखे

सांगोला : भाजपकडून माढा मतदारसंघात नेत्यांचे इनकमिंग जोरदार असले तरी त्याचे मतात रूपांतर होणार नाही, अशी माझी खात्री आहे. कोणाला राज्यपाल, कोणाला राज्यमंत्री तर मतदारसंघात  जवळपास आठ विधान परिषदेची आश्वासने देऊन भाजपच्या नेत्यांनी आमिषे दाखवली आहेत, ती खरी होतीलच असे नाही, ती केवळ आश्वासनेच राहतील, असे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी सांगितले.

सांगोला येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख होते़ व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, प्रा. पी. सी. झपके, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी झेडपी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, जयमाला गायकवाड, निरीक्षक निर्मला बावीकर, सभापती डॉ. श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, उपनगराध्यक्षा स्वाती मगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे उपस्थित होते. 

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून मी वेगळी चूल मांडली होती, याचा अर्थ मी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली नाही. मी पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. एकदा बोललो की त्याचे काय परिणाम घडतील ती भोगायची तयारी ठेवून वाटचाल करतो. मग त्यात अपयश आले तरी माघार घेत नाही, हा माझा स्वभाव असल्याचे स्पष्ट  मत उमेदवार संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी भान ठेवून बोलावे: साळुंखेदीपक साळुंखे म्हणाले की, शरद पवार यांचे राजकारण संपविणार असे म्हणणाºया चंद्रकांत पाटील यांनी बोलताना मर्यादा राखाव्यात. त्यांचे जेवढे वय आहे तेवढी वर्षे खा. शरद पवार यांनी लोकसभा व विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आपण कोणाविषयी बोलत आहोत याचे भान ठेवावे. पवार यांनी संजय शिंदे यांची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. ज्यांचा पाण्याचा केवळ सकाळी आणि संध्याकाळी संबंध येतो ते लोक आता व्यासपीठावरून पाण्याचं बोलू लागल्याची उपरोक्त टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील