शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:04 IST

राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़

ठळक मुद्देराज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलापोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे : रणजित पाटील सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार : रणजित पाटील

अमित सोमवंशीसोलापूर दि ८  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे़ मात्र राज्य सरकारच्या यंत्रणेकडून शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यावर पाळत ठेवली जात नाही. हा आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले.राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ सरकारतर्फे विरोधी पक्षाचे नेते आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोपही हल्ली केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता त्यांनी वरील स्पष्टता केली.     पुढे बोलताना रणजित पाटील म्हणाले की, पोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे पोलिसांची आठ तास ड्युटी करण्यात आली आहे, राज्यातही अशाच पध्दतीची आठ तासाची ड्यूटी करण्याचा सरकारचा मानस आहे़ हे सरकार पोलिसांच्या घरासाठी विविध योजना राबवत आहे.  सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील डिसेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्याला फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) लॅब दिलेली आहे. अपराध सिध्दतेसाठी पुरावा गरजेचा असतो, म्हणुन प्रत्येक जिल्हा ठिकाणी आणि पोलीस कमीशनरला मोबाईल लॅब दिलेली आहे. रक्ताचे नमुने, केसाचे नमुने व फिगर प्रिट इत्यादी अनेक बाबीसाठी थेट जागेवर जाऊन तंत्रकुशल व्यक्तीकडून घेण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीएनएस’ ने जोडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहरासाठी आणखी  चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आहे. येत्या काळात बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.-------------------‘सीसीटीव्ही’ चे जाळे उभे करणारपोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामात सुसुत्रता आण्यांसाठी शासन प्रयत्न करत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीटीव्ह’ चेजाळे निर्माण करणार आहे.य् ाामुळे पोलिसांच्या कामात गती येऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. याबात योग्य नियोजन करण्यात यश येईल. यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे.आगामी काळात पोलीस तपास यंत्रणा आणि बंदोबस्त यंत्रणा वेगळी असा  प्रस्ताव  आहे त्यावर निर्णय होयचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्र