शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोठी बातमी: सोलापुरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना जूनपर्यंत मुदतवाढ

By appasaheb.patil | Updated: March 16, 2023 15:17 IST

स्मार्ट सिटी योजनेसाठी येत्या जून २०२३ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित सर्व कामे त्याच्या आत पूर्ण करण्यात येतील, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

सोलापूर : स्मार्ट सिटी मिशन हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम असून यात संपूर्ण देशात नागरिकस्नेही, स्थायी स्वरूपात शहरे विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी स्मार्ट सिटी हा एक प्रोजेक्ट सोलापुरात राबविण्यात येत आहे. हा प्रोजेक्टची मुदत संपत आली असताना सरकारने उर्वरित कामे करण्यासाठी मुदतवाढ देऊन बहुतांश महापालिकांना दिलासा दिला आहे. मार्चअखेर असलेली मुदत आता जूनअखेरपर्यंत देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.

स्मार्ट सिटी योजनेसाठी येत्या जून २०२३ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे उर्वरित सर्व कामे त्याच्या आत पूर्ण करण्यात येतील, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून सोलापुरात ४७ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ४० कामे पूर्ण झाली असून उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अद्यापही प्रलंबित आहेत. पूर्ण झालेली सर्व कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. आता या ४० कामांची देखभाल दुरूस्ती व इतर सर्व कामे महापालिका आपल्या खर्चातून करणार आहे. त्यामुळे आता महापालिकेचा खर्च वाढणार आहे. शिवाय उत्पन्न वाढीसाठीही महापालिकेला आता नवेनवे उत्पन्नाच्या स्त्रोतांचा शोध घ्यावा लागणार असल्याचेही आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर