शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मोठी बातमी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सोलापुरात, विशेष घोषणेकडे असेल लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 06:58 IST

संयम ठेवा, प्रश्न लवकरच सुटतील: शिवसेना सचिवांचा कार्यकर्त्यांना निरोप

सोलापूर - पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. मुंबईतून विमानाने बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे.

परवाच्या सोलापूर दौऱ्यात ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी विशेष घोषणा केली नव्हती, मात्र थोडा संयम ठेवा. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल, असा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दोन जिल्ह्यातील नेत्यांना पाठविला आहे. 

पावसामुळे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर असा निरोप द्यायला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. पुरात ज्या कुटूंबायांची जिवीत हानी झाला त्यांना मदतीचा धनादेश दिला. मात्र विशेष घोषणा केली नाही. आता    बुधवारी ते उस्मानाबाद जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते विशेष घोषणा करतात का? याकडे लक्ष असेल.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिकांना पुन्हा अलर्ट केले आहे. थोडा संयम, शासनावर विश्वास, प्रश्न सुटतील हमखास असा निरोपही त्यांनी शिवसैनिकांमार्फत शेतकऱ्यांना दिला आहे. 

असा असेल दौरासकाळी ९ वाजता सोलापुरात आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत. त्यानंतर ते तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे पाहणी करतील. त्यानंतर आपसिंगा, दुपारी ११.१५ वाजता तुळजापूर, दुपारी १२.२० वाजता पूरस्थितीबाबत शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. दुपारी २.४५ वाजता ते पुन्हा सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर येतील. दुपारी साडेतीन वाजता सोलापूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण करतील.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरOsmanabadउस्मानाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेagricultureशेती