शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

बार्शी, अक्कलकोट, दक्षिणला २९ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 15:29 IST

खरीप पीकविमा : तीन तालुक्यांतील ५५ हजार शेतकºयांना मिळाला फायदा

ठळक मुद्देपीक विमा उतरण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी अक्कलकोटला १५ कोटी ३२ लाख२ लाख २६ हजार शेतकºयांनी खरीप पिकांपोटी विम्याची रक्कम बँकात भरली

अरुण बारसकरसोलापूर:  मागील वर्षीच्या(२०१७) खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याची बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५५ हजार २४९ शेतकºयांना २८ कोटी ९६ लाख ४ हजार ५३१ रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. याहीवर्षी बार्शी तालुक्याला खरीप पीक विम्याची रक्कम चांगली मिळाली असली तरी अक्कलकोटची रक्कम सर्वाधिक आहे. 

राज्य शासनाकडून पीक विमा उतरण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे.  मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख २६ हजार शेतकºयांनी खरीप पिकांपोटी विम्याची रक्कम बँकात भरली होती. त्याची नुकसानभरपाई मंजूर झाली असून बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील शेतकºयांनाच नुकसानभरपाई मिळाली आहे. 

उडीद, मूग, भात,सूर्यफुल, मका, बाजरी व भुईमूग या पिकांचा नुकसान भरपाईमध्ये समावेश असून तोही या तीनच तालुक्यातील शेतकºयांसाठी आहे. कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली असली तरी केवळ तीन तालुक्यांचा विमा कंपनीने नुकसानीमध्ये समावेश केला आहे. ही रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर विमा कंपनीनेच जमा केली आहे.

  • - खरीप हंगामातीलच हवामानावर आधारित फळबागांसाठी विम्याचे ४ हजार ३१६ शेतकºयांना १५ कोटी १९ लाख ८४ हजार ९५ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. यामध्ये सांगोल्याला ७ कोटी ६५ लाख तर मंगळवेढ्याला ५ कोटी ९५ लाख रुपये मिळाले आहेत. 
  •  

मंजूर झालेले......

  • - अक्कलकोटला १५ कोटी ३२ लाख
  • - बार्शी तालुक्यातील २६ हजार ८९९ शेतकºयांना १२ कोटी ५४ लाख १४ हजार २७६ रुपये मंजूर झाले.
  • - अक्कलकोट तालुक्यातील १८ हजार शेतकºयांना १५ कोटी ३२ लाख ६७ हजार ७४१ रुपये मंजूर झाले आहेत.
  • - दक्षिण सोलापूर तालुक्यातील १० हजार ३५० शेतकºयांना १ कोटी ९ लाख २२ हजार ५१४ रुपये मंजूर झाले आहेत. 
टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र