शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजुर करा; वीटमध्ये तीन तास रोखून धरला रास्ता

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 17, 2024 16:43 IST

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

काशिनाथ वाघमारे , सोलापूर : उजनीधरणातून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळावी या मागणीसाठी करमाळा-राशीन मार्गावरील वीट येथे शेतक-यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

राष्ट्रवादी काॅग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील म्हणाले, उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील हजारो शेतक-यांच्या जमिनी पाण्यात गेल्या. धरण होऊन ४० वर्षे होऊन गेली पण तालुक्यातील चाळीस टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत आहे. करमाळा तालुक्यातून ५० किलोमीटर अंतरावर पाणी इतर तालुक्यांना दिले जाते, परंतु तालुक्यात उजनीपासून बारा किलोमीटरील गावांना पाणी मिळत नाही. मागील दोन महिन्यांमध्ये इंदापूरची लाकडी- निंबोळी योजना मार्गी लागू शकते तर तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना का मार्गी लागू शकत नाही ? असा सवाल मांढरे-पाटील यांनी केला.

वीट येथील रास्ता रोको आंदोलना वेळी रावगावचे सरपंच संदीप शेळके, वीटचे सरपंच महेश गणगे, अंजनडोहचे सरपंच शहाजी माने, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, राजुरीचे सरपंच भोसले, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, हिवरवाडीचे सरपंच बापू पवार, प्रा. रामदास झोळसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरStrikeसंप