शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वीर जवानांसाठी राखी पाठविण्याचे आवाहन

By admin | Updated: August 5, 2014 00:13 IST

‘लोकमत’चा उपक्रम : गुरुवारपर्यंत मुदत

सांगली : देशसंरक्षणाचं सतीचं वाण जपणाऱ्या वीर जवानांना राखी बांधून बहीण-भावाच्या नात्याला देशपे्रमाचं परिमाण देण्यासाठी तमाम भगिनींसाठी ‘लोकमत’मार्फत राखी पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आपली राखी ७ आॅगस्टपर्यंत नजीकच्या ‘लोकमत’ कार्यालयात जमा करावी.नातं बहीण-भावाचं... प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, भारतभूचं रक्षण करणाऱ्या वीर जवानांचं आणि भगिनींचं नातंही असंच... आता या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणार आहे, राखीचा रेशीम धागा. भगिनींनी आपली राखी सांगली : ‘लोकमत’ भवन, कलाश्री आर्केड, दुसरा मजला राममंदिर कॉर्नर, सांगली. मिरज : ‘लोकमत’ कार्यालय, हिरा हॉटेलसमोर, वेदिका हाईटस्, गाळा क्रमांक ५, शिवाजी रोड, मिरज. इस्लामपूर : ‘लोकमत’ कार्यालय, के. बी. पी. कॉलेज रोड, स्मिता बुक सेलर्स शेजारी, इस्लामपूर. विटा : ‘लोकमत’ कार्यालय, ड्रिमलॅण्ड इमारत, गाळा क्रमांक ४, एसटी स्टॅण्ड रोड, विटा, येथे जमा करावी. (प्रतिनिधी)देशप्रेमाचे परिमाणदेशाच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या वीर जवानांना राखी बांधून बहीण-भावाच्या नात्याला देशपे्रमाचं परिमाण देण्यासाठी तमाम भगिनींसाठी ‘लोकमत’मार्फत राखी पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे.