शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

आंबेडकरांच्या वारसांनी सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला : सुशीलकुमार शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 10:39 IST

मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

ठळक मुद्देजाती आणि धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत - सुशीलकुमार शिंदे ‘एमआयएम’ कोणत्या पध्दतीने काम करते हे तुम्हाला माहीत असेलच - सुशीलकुमार शिंदे मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनी मुस्लीम कट्टरतावाद्यांसोबत जाण्याची भूमिका घेतली. देशातील सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

 बाळीवेस येथील बसव केंद्रात मेळाव्याचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. लिंगायत धर्मगुरू बसवलिंग महास्वामी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख विजयकुमार हत्तुरे, रेवणसिध्द आवजे, बसव केंद्राचे प्रमुख शिवशंकर काडादी, मोहोळचे नागेश बिराजदार, अमर सगरे, मंगळवेढ्याचे मल्लू बिराजदार, संगमेश्वर चौगुले, उत्तर सोलापूरचे दत्ता इरपे, अमित रोडगे, प्रा. राजू प्याटी, केदार म्हमाणे, नागनाथ मेंगाणे, दयानंद शिवयोगी, बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, बसवेश्वर महाराजांनी सर्वसमावेशक धर्माची स्थापना केली. पण आता इथे जाती आणि धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी तर ‘एमआयएम’सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. ‘एमआयएम’ कोणत्या पध्दतीने काम करते हे तुम्हाला माहीत असेलच. दुसरीकडे माकपच्या लोकांनी वंचित आघाडीसोबत युती केली आहे. माकपचे लोक तर देव-धर्म मानत नाहीत. देवाला दगड मानतात. हे लोक केवळ काँग्रेसच्या मतविभाजनासाठी उभे आहेत. मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. 

बसवलिंग महास्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना नोकरी करण्याऐवजी पकोडे तळायला सांगतात. गंगा नदीला शुध्द करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले. प्रत्यक्षात गंगा नदी स्वच्छ झाली नाही. मोदींचा आत्मा शुध्द नाही. तो असता तर गंगा शुध्द झाली असती. ‘जीएसटी’मुळे व्यापारी हैराण झाले आहेत. नोटाबंदीनंतर नव्या नोटा छापायला २८ हजार कोटी रुपये खर्च झाले. एवढा पैसा शेतकºयांसाठी खर्च करता आला असता. पण एका अजाणत्या माणसाने हा निर्णय घेऊन देशाचे नुकसान केले, अशी टीकाही  महास्वामी यांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर