शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:31 IST

कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे.

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदारांच्या यादीत चुकाशासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवातचुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे. दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या याद्या शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या शेतकºयांच्या याद्या व रक्कम जिल्हा बँकेला येत आहे. सुरुवातीला याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले होते. शासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या ३७ हजार ८३२ शेतकºयांच्या याद्या व सोबत  २०८ कोटी ७७ लाख १२ हजार ८९० रुपये जिल्हा बँकेला दिले  होते. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणाºया ५ हजार ९०७ शेतकºयांची यादी दिली होती, मात्र त्यांच्यासाठी आवश्यक ११ कोटी १४ लाख ८४ हजार १३४ रुपये इतकी प्रोत्साहनाची रक्कम मात्र दिलेली नाही.बँकेने थकबाकीदार व पुनर्गठनाची आलेली ग्रीन यादी तपासणी केली असता ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावात, कर्ज रकमेत व अन्य चुका आढळल्या. या शेतकºयांची ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम बँकेकडे पडून आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून याद्यांमध्ये दुरुस्ती आल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. बँकेने आलेली रक्कम २९ हजार ६९१ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १५२ कोटी ६७ हजार ४४ रुपये जमा केले आहेत.---------------------यापुढे आवश्यकतेच्या ५० टक्के रक्कम देणार - सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव दिनेशकुमार जैन व सहकार खात्याचे सचिव एस.एस. संधू यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बँकांशी संवाद- राष्टÑीयीकृत बँकांचे आलेले पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे काम मागे- मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतरच पुढील रक्कम बँकांना देणार- आता नव्याने यादीसोबत यादीतील शेतकºयांना आवश्यक असलेल्यापैकी               ५० टक्के रक्कम बँकांना         देणार.- अगोदर दिलेल्या यादीतील अपात्र शेतकºयांची एकापेक्षा अनेक वेळा नावे असल्याने व अधिक रकमा आल्याने राज्यभरात बँकांकडे पैसे पडल्याने शासन करणार सुधारणा ़

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक