शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:31 IST

कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे.

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदारांच्या यादीत चुकाशासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवातचुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे. दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या याद्या शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या शेतकºयांच्या याद्या व रक्कम जिल्हा बँकेला येत आहे. सुरुवातीला याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले होते. शासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या ३७ हजार ८३२ शेतकºयांच्या याद्या व सोबत  २०८ कोटी ७७ लाख १२ हजार ८९० रुपये जिल्हा बँकेला दिले  होते. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणाºया ५ हजार ९०७ शेतकºयांची यादी दिली होती, मात्र त्यांच्यासाठी आवश्यक ११ कोटी १४ लाख ८४ हजार १३४ रुपये इतकी प्रोत्साहनाची रक्कम मात्र दिलेली नाही.बँकेने थकबाकीदार व पुनर्गठनाची आलेली ग्रीन यादी तपासणी केली असता ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावात, कर्ज रकमेत व अन्य चुका आढळल्या. या शेतकºयांची ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम बँकेकडे पडून आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून याद्यांमध्ये दुरुस्ती आल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. बँकेने आलेली रक्कम २९ हजार ६९१ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १५२ कोटी ६७ हजार ४४ रुपये जमा केले आहेत.---------------------यापुढे आवश्यकतेच्या ५० टक्के रक्कम देणार - सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव दिनेशकुमार जैन व सहकार खात्याचे सचिव एस.एस. संधू यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बँकांशी संवाद- राष्टÑीयीकृत बँकांचे आलेले पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे काम मागे- मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतरच पुढील रक्कम बँकांना देणार- आता नव्याने यादीसोबत यादीतील शेतकºयांना आवश्यक असलेल्यापैकी               ५० टक्के रक्कम बँकांना         देणार.- अगोदर दिलेल्या यादीतील अपात्र शेतकºयांची एकापेक्षा अनेक वेळा नावे असल्याने व अधिक रकमा आल्याने राज्यभरात बँकांकडे पैसे पडल्याने शासन करणार सुधारणा ़

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक