शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले कर्जमाफीचे ५७ कोटी बँकेकडे पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:31 IST

कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे.

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदारांच्या यादीत चुकाशासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवातचुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : कर्जदारांच्या यादीत चुका असलेल्या ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावावर आलेली ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेकडे पडून आहे. दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या याद्या शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या शेतकºयांच्या याद्या व रक्कम जिल्हा बँकेला येत आहे. सुरुवातीला याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आढळल्याने कर्जमाफीचे काम थांबले होते. शासनाने माहिती तंत्रज्ञान विभागात सुधारणा करुन ‘ग्रीन’याद्या पाठविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व पुनर्गठन झालेल्या ३७ हजार ८३२ शेतकºयांच्या याद्या व सोबत  २०८ कोटी ७७ लाख १२ हजार ८९० रुपये जिल्हा बँकेला दिले  होते. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणाºया ५ हजार ९०७ शेतकºयांची यादी दिली होती, मात्र त्यांच्यासाठी आवश्यक ११ कोटी १४ लाख ८४ हजार १३४ रुपये इतकी प्रोत्साहनाची रक्कम मात्र दिलेली नाही.बँकेने थकबाकीदार व पुनर्गठनाची आलेली ग्रीन यादी तपासणी केली असता ८ हजार १४१ शेतकºयांच्या नावात, कर्ज रकमेत व अन्य चुका आढळल्या. या शेतकºयांची ५६ कोटी ५९ लाख ८६ हजार ६४२ रुपये इतकी रक्कम बँकेकडे पडून आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून याद्यांमध्ये दुरुस्ती आल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. बँकेने आलेली रक्कम २९ हजार ६९१ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १५२ कोटी ६७ हजार ४४ रुपये जमा केले आहेत.---------------------यापुढे आवश्यकतेच्या ५० टक्के रक्कम देणार - सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव दिनेशकुमार जैन व सहकार खात्याचे सचिव एस.एस. संधू यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बँकांशी संवाद- राष्टÑीयीकृत बँकांचे आलेले पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे काम मागे- मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतरच पुढील रक्कम बँकांना देणार- आता नव्याने यादीसोबत यादीतील शेतकºयांना आवश्यक असलेल्यापैकी               ५० टक्के रक्कम बँकांना         देणार.- अगोदर दिलेल्या यादीतील अपात्र शेतकºयांची एकापेक्षा अनेक वेळा नावे असल्याने व अधिक रकमा आल्याने राज्यभरात बँकांकडे पैसे पडल्याने शासन करणार सुधारणा ़

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक