शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

युती सरकारच्या काळात ५.३५ लाख कोटी कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:26 IST

आघाडी सरकारने सत्ता सोडताना या राज्यावर २.८२ लाख कोटींचे कर्ज होते.

सोलापूर : आघाडी सरकारने सत्ता सोडताना या राज्यावर २.८२ लाख कोटींचे कर्ज होते. गेल्या साडेचार वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कर्जाची फेड तर केलीच नाही. याउलट कर्जाचा बोजा वाढला. सध्या ५.३५ लाख कोटी कर्ज असून त्यावरील व्याजापोटी दरवर्षी ६८ हजार कोटींचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशी टीका माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.मंद्रुप येथील प्रचारसभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून सर्वसामान्य जनतेचे संसार उद्ध्वस्त केले. त्यामुळे ज्यांनी नोटाबंदी केली त्यांची वोटबंदी करण्याची हीच वेळ आहे.सरकार आणि प्रशासनात ताळमेळ नसल्याचे सांगून ते म्हणाले, सोलापुरात एका प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीतून ठाण्यात पोहोचवले.हा अजब प्रकार आमच्या काळात कधी दिसलाच नव्हता. या चार वर्षांत सरकारच्या अजब तºहा बघायला मिळाल्याचा टोमणा पाटील यांनी मारला.

टॅग्स :MONEYपैसा