शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 1, 2022 19:52 IST

सर्वच ग्रामपंचायत मध्ये चुरशीने निवडणुका सुरु आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार परेशान आहेत.

 सोलापूर : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायत मध्ये निवडणुका सुरु असून १८९ सरपंच पदासाठी ४५५ गाव पुढाऱ्यांनी अर्ज दाखल केला आहे. तर ६४६ ग्रामपंचायत सदस्यासाठी दोन हजार तीनशे सात उमेदवार इच्छुक आहेत. शुक्रवार, २ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होणार आहे. 

सर्वच ग्रामपंचायत मध्ये चुरशीने निवडणुका सुरु आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार परेशान आहेत. राज्यात सर्वत्र ही परिस्थिती असल्याने अनेकांनी निवडणूक आयाेगाकडे तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मूभा दिली. अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी, दुपारी साडे तीन पर्यंत मुदत होती. आता आयोगाने साडे पाच पर्यंत वेळ वाढवून दिली आहे. ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

गुरुवारी, १ डिसेंबर रोजी सरपंच पदासाठी २४७ उमेदवार तसेच सदस्य पदासाठी १४४४ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. बुधवार ३० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने पोलिस बंदोबस्त मागवला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक