शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कष्टाने पाळलेल्या ३२ शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 12:01 IST

करमाळा : एका गरीब शेतकऱ्याच्या ३२ शेळ्या विजेची तार तुटून बसलेल्या धक्क्याने जागीच मरण पावल्याची दुर्देवी घटना केतूर नंबर ...

करमाळा : एका गरीब शेतकऱ्याच्या ३२ शेळ्या विजेची तार तुटून बसलेल्या धक्क्याने जागीच मरण पावल्याची दुर्देवी घटना केतूर नंबर १ येथे नवले वस्तीवर शनिवार पहाटे घडली.हा दुर्दैवी प्रकार घडला आहे तात्याराम बाबा कोकणे या शेतकऱ्याबाबत. शुक्रवारी रात्री त्यांनी शेळ्या नेहमी प्रमाणे नवले वस्तीवर गोठ्यात बांधल्या होत्या. या गोठ्याजवळून वीज वितरण कंपनी केबल गेली आहे. शनिवार पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्याचा करंट लागून ३२ शेळ्या तडफडून जागीच मरण पावल्या. या प्रकारानंतर केतूरचे तलाठी भाऊसाहेब माने व पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सोमनाथ खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यावेळी हनुमंत नवले, राजू खटके, विष्णू कुंभार, नितीन देवकते उपस्थित होते.

शेतकऱ्याची चूक काय?

खूप कष्टाने कोकणे यांनी या शेळ्यांचा सांभाळ केला होता. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. या शेळ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालाय. प्रसार माध्यमांशी बोलताना माझी चूक काय होती, असा प्रश्न केला. शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरelectricityवीज