शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

केरळमधील पूरग्रस्तांसाठी पंढरीचा पांडुरंग धावला, मंदिर समितीची २५ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:18 IST

पंढरपूर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने येथील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी २५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

ठळक मुद्देमंदिर समितीचे अध्यक्ष  डॉ.अतुल भोसले यांनी आज ही घोषणादक्षिण काशीचा राजा पांडूरंग धावून गेला दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मंदिर समितीने मदत

पंढरपूर : देशातील उच्चशिक्षित अशी ओळख असलेल्या केरळ राज्याला पावसाचा मोठा तडका बसला. १४ जिल्हयांपैकी १३ जिल्ह्यातील लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. आर्थिक नुकसान झालेल्या केरळच्या मदतीसाठी साक्षात दक्षिण काशीचा राजा पांडूरंग धावून गेला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने येथील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी २५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष  डॉ.अतुल भोसले यांनी आज ही घोषणा केली.

गरिबांच्या मदतीला नेहमीच पंढरीचा पांडुरंग धावून जातो. जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्तीचे संकट येते अशा वेळी मंदिर समितीने मदत दिली आहे. २०१४0 साली राज्यात दुष्काळ पडला होता. त्यावेळी दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मंदिर समितीने मदत केली. केरळमध्ये पावसाने थैमान घातले होते. यामध्ये जीवित व आर्थिक हानी झाली आहे. येथील नागरिकांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

केरळ राज्यात महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील अनेक लोक रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. महाराष्ट्रातील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा दुहेरी भूमिकेतून पंढरपूरच्या विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केरळसाठी 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAtul Bhosaleअतुल भोसलेKeralaकेरळ