शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पाण्यासाठी १०० कुटुंबांनी सोडलं गाव, अंजनगावची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 01:57 IST

इथं माणसंच काय, पण जनावरांचंही कामासाठी स्थलांतर झालंय. गावातील १०० कुटुंबं पाण्यापायी गाव सोडून कामाच्या शोधात शहरात गेलीत.

- इरफान शेखकुर्डूवाडी (जि. सोलापूर) : इथं माणसंच काय, पण जनावरांचंही कामासाठी स्थलांतर झालंय. गावातील १०० कुटुंबं पाण्यापायी गाव सोडून कामाच्या शोधात शहरात गेलीत. जनावरांनाही आपल्या पाहुण्यांकडे सांभाळायला सोडलंय. उसाचे क्षेत्र आता राहिलंच नाही. फळबागा जळाल्यात. दूध संकलन निम्म्याने घटलंय, सांगा आम्ही जगायचे कसे?, माढा तालुक्यातील अंजनगाव (खे) येथील गावकऱ्याचा हा प्रश्न.काही तरुण, वृद्ध खेलोबाच्या मंदिरात बसले होते. अंजनगाव खेलोबाची लोकसंख्या ४ हजार ६१७. येथे सुमारे ९३९ कुटुंबांसाठी शासनाने केवळ २ टँकरच्या ४ खेपा दिल्या आहेत. त्यातूनच ग्रामस्थ पाण्याचे कसेबसे नियोजन करीत आहेत.गावात सुमारे १६० विहिरी असून दोन हजार बोअर आहेत; मात्र सर्वांनी तळ गाठलाय. गावात मोठे पशु दोन हजार तर लहान अडीच हजार आहेत. त्यातून एका वेळेस १० हजार लिटर दूध संकलन होते; मात्र ते प्रमाण आता निम्म्यावरच आले आहे, असे उपसरपंच भागवत चौगुले यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई