शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 18, 2024 18:56 IST

सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात तब्बल दहा  मृत्युमुखी पडले.

सोलापूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतपिकांचे मोठ नुकसान झाल आहे. त्याचबरोबर पक्षांना सुद्धा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येते अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू झाला.

सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात तब्बल दहा  मृत्युमुखी पडले. वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनचे निसर्गप्रेमी श्रीकांत चिंचकर यांनी याची माहिती दिली.  पावसाचा तडाका इतका जोरात होता की जागीच १० पोपट मरण पावले तर दोन पोपट जखमी झाले. जखमी पोपटांवर उपचार करून येत्या दोन दिवसात त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. 

फक्त पोपटच नव्हे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी इतर पक्षी सुद्धा मरण पावले आहेत. पक्ष्यांच्या घरटी विणीच्या हंगामाची साखळीही विस्कळीत झाल्याचे मत पक्षी अभ्यासकांनी नोंदवले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या माऱ्यातून पिके तर उद्धवस्त झालीच, शिवाय पक्षीजीवनही उघड्यावर आले आहे. पावसाळ्यापूर्वी घरटी बांधण्याला सुरुवात केलेल्या अनेक पक्ष्यांची घरटी मोडून पडली आहेत. त्यामुळे या पक्षांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण झाला आहे असे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर