शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं पत्र झालंय व्हायरल, तुम्ही पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 12:32 IST

'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे.

'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे. आज त्यांची १२५ जयंती साजरी केली जात आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस भारतातील महान स्वातंत्र्य सेनानी होते. तरूण लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. त्यांच्या जयंतीनिमित्ताने ट्विटरवर त्यांचं एक पत्र व्हायरल होत आहे.

हे आहे ते पत्र जे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं हस्तलिखित आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. परवीन कासवान जे एक आयएफएस अधिकारी आहेत त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. कॅप्शनला त्यांनी लिहिले की, '२२ एप्रिल १९२१ मध्ये नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते २४ वर्षांचे होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. त्यांना नमन'.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला ओरिसामधील बंगाल डिविजनच्या कटकमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जानकीनाथ बोस आणि आईचं नाव प्रभावती होतं. वडील कटक शहरातील प्रसिद्ध वकिल होते. प्रभावती आणि जानकीनाथ यांना एकूण १४ अपत्ये होती. ज्यात ६ मुली आणि ८ मुलांचा समावेश होता. सुभाष चंद्र बोस हे त्यांचं ९वं अपत्य होते आणि पाचवा मुलगा होते. 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसhistoryइतिहासSocial Viralसोशल व्हायरल