शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:51 IST

Sawatnwadi watershorteg Sindhudurg- गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देवीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा सहा माजी नगरसेवकांची मागणी, मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट

सावंतवाडी : गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, संजय पेडणेकर, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू उपस्थित होते, तर निवेदनावर माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर व शुभ्रा सावंत यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.सावंतवाडी शहरामध्ये जानेवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावत आहे.

पाणीपुरवठा योजनेमध्ये मुबलक पाणी असून, पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीटंचाई जाणवत असल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली. तर भोगटे यांनी चितारआळी, भटवाडी, वैश्य वाडा, उभाबाजार, सालईवाडा या भागात पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली.

विलास जाधव यांनी मोर डोंगरी, गणेश नगर, सर्वोदय नगर, गरड तर उमाकांत वारंग यांनी खासकीलवाडा भागात पाणीपुरवठा योजना फुटली असल्याकडे लक्ष वेधले. अफरोज राजगुरू यांनी बुराण गल्ली, जुम्मा मशिदपर्यंत, तर कीर्ती बोंद्रे, विलास जाधव यांनी पाणीटंचाईबाबत लक्ष वेधले. सावंतवाडी शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा असला तरी तो पुरेसा असावा याकडे या नगरसेवकांनी लक्ष वेधले. यापूर्वी अशी पाणीटंचाई जाणवली नसल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वीदेखील एकवेळ पाणीपुरवठा होत होतायावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वेळापत्रक बदलले गेले. मात्र, आजच्या परिस्थितीत शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नाही. यावेळी पाणीपुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनीदेखील शहरामध्ये जेथे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे, तेथे आम्ही जाऊन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. पूर्वीदेखील एक वेळ पाणीपुरवठा होत होता याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीwater shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग