शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ, केसरकरांनाही बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:31 IST

Politics Sindhudurg- राज्य सरकारने अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा फटका सिंधुदुर्गमधील दोन नेत्यांना बसला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटविण्यात आली असून माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र वाय प्लसवरून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर आमदार वैभव नाईक यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याने आश्चर्य व्यकत होत आहे.

ठळक मुद्देवैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ, केसरकरांनाही बसला फटकासरकारचा निर्णय : नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटवली

सावंतवाडी : राज्य सरकारने अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा फटका सिंधुदुर्गमधील दोन नेत्यांना बसला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटविण्यात आली असून माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र वाय प्लसवरून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर आमदार वैभव नाईक यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याने आश्चर्य व्यकत होत आहे.राज्य सरकारने राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, यात अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यात तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्र्यांचा समावेश अधिक आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने माजी मंत्र्यांची सुरक्षाही कमी केली आहे.

नव्याने काहींना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सुरक्षेत कपात केलेल्यांमध्ये सिंधुदुर्गातील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांंचा समावेश आहे. राणे यांंची सुरक्षा पूर्णपणे हटवल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, मागील सरकारच्या काळात मात्र त्यांची सुरक्षा कमी केली होती. आमदार दीपक केसरकर हे मागील सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे त्याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. आता वाय दर्जावर आणली.आशिष शेलार झाले आक्रमकमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा काढल्याने आमदार आशिष शेलार हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा कशी काय कमी केली जाऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आगीशी खेळू नका, असा इशाराही महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणDeepak Kesarkarदीपक केसरकर Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग