शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा, काजू पिकांना बसणार फटका 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 20, 2024 12:41 IST

सिंधुदुर्ग : गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० च्या दरम्यान होता. त्यातच आद्रतेतही मोठी झाल्याने ढगाळ वातावरण ...

सिंधुदुर्ग : गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० च्या दरम्यान होता. त्यातच आद्रतेतही मोठी झाल्याने ढगाळ वातावरण होते. आज, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील कणकवली आणि अन्य तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. तर कणकवली शहर आणि परिसरात केवळ पावसाने शिडकावा केला. पावसाने काजू, आंबा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.अवकाळी पावसाने काही भागातील आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत उष्मा वाढला होता. अंगाची लाहीलाही होत होती. तर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे अवकाळी पाऊस बरसण्याची चाहूल लागली होती. त्यातच मागील चार दिवस ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस काही पडत नव्हता. आज, सकाळपासून मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. काही भागात झालेल्या संततधार पावसाने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही काळ पाऊस पडून तो थांबल्याने आता दिवसभर आणखीन उष्णता जाणवत होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस