शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उंबर्डे ग्रामस्थांचे उपोषण, चर्चा निष्फळ : वीजवाहिन्या काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:16 IST

mahavitran, sindhudurgnews शेतजमिनीतून चुकीच्या पध्दतीने नेलेली ३३ केव्ही वीजवाहिनी अन्य गावांप्रमाणे रस्त्याच्या बाजूने नेण्यात यावी. या मागणीसाठी उंबर्डे ग्रामस्थांनी बुधवारी (दि.४) येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.

ठळक मुद्देउंबर्डे ग्रामस्थांचे उपोषण, चर्चा निष्फळ वीजवाहिन्या काढण्याची मागणी

वैभववाडी : शेतजमिनीतून चुकीच्या पध्दतीने नेलेली ३३ केव्ही वीजवाहिनी अन्य गावांप्रमाणे रस्त्याच्या बाजूने नेण्यात यावी. या मागणीसाठी उंबर्डे ग्रामस्थांनी बुधवारी (दि.४) येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.

या आंदोलनाला भाजपने पाठींबा दिला असून उपोषणकर्त्यांशी स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उपोषणकर्ते महावितरणसमोर ठाण मांडून होते.खारेपाटण ते भुईबावडा अशा ३३ केव्ही वीज वाहिनीचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले. यातील कोळपेपर्यंत वीजवाहिनी रस्त्याच्या कडेने नेली आहे. परंतु त्यानंतर उंबर्डे गावामध्ये ही वीजवाहिनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून नेण्यात आली आहे.यासंदर्भात उंबर्डे ग्रामस्थांनी सातत्याने वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधूनही वीजवाहिनी रस्त्याकडेने नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. परंतु, वीज वितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरपंच एस. एम. बोबडे, रमझान रमदुल, उमर रमदूल, सदानंद दळवी, उदय मुद्रस, आलिबा बोथरे, दशरथ दळवी, धर्मरक्षित जाधव, वैभवी दळवी यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत उपोषण स्थगित करणार नाही, अशी ताठर भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, अरविंद रावराणे, किशोर दळवी यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठींबा दिला. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग