शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या ८० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:46 IST

कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असली तरी सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने तापसरीची जोरदार साथ

कणकवली : जिल्ह्यात काल, बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ५६ हजार ३१२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आणखीन ११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आज अखेर उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण ५६.३१२ आहेत. आज अखेर मृत  झालेले रुग्ण १५३६ आहेत. तर आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५७९२८ आहेत. तालुकानिहाय बुधवारी सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण देवगड १, दोडामार्ग ३, कणकवली १, कुडाळ १, सावंतवाडी ३ असे आहेत. वैभववाडी व मालवण तालुक्यात नवीन रुग्ण बुधवारी साडलेला नाही.हळूहळू कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असली तरी सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने तापसरीची जोरदार साथ जिल्ह्याच्या सर्वच भागात पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या