शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टीवर जोरदार वारे; मासेमारी, सागरी पर्यटन थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 12:02 IST

मागील १५ दिवसांपासूनची परिस्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता

संदीप बोडवेमालवण : महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे येथील मासेमारी व्यवसाय १५ दिवसांपासून थंडावला आहे. एरवी समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यात आल्यामुळे मासळीचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत.जोरदार वाऱ्यांचा परिणाम किनारपट्टीवरील पर्यटनावर सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशी परिस्थिती अजून आठवडाभर राहण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतात. अशावेळी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक असते.येथील किनारपट्टीवर वावळ (हूक फिशिंग), गीलनेट, न्हय, रापण आणि ट्रॉलिंग पद्धतीची मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. या पद्धतीच्या मासेमारीतून सुरमई, पापलेट, बांगडे, गोबरा, तांबोशी, कोकरी, बोईट, सावंदाळा, टोकी, पेडवे, तारली, कोलंबी, कुर्ले, म्हाकुल, मोडुसा, काडय आदी मासे बाराजांतून दुर्मिळ झाले आहेत.

मासळीचे दर अवाक्याबाहेरमासळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सुरमय १२०० रुपये किलो, बांगड्यांची टोपली (८० नग) १५००, मोठ्या बांगड्यांची टोपली (४५ नग) २००० रुपये, सरंगा ८०० किलो, सवंदळा ८ नग २०० रुपये, कोलंबी ३५० ते ४०० रुपये किलो या दराने मासे विकले गेले आहेत.

जोराच्या वाऱ्यांचा किनारपट्टीवरील सागरी पर्यटनावरही परिणाम झाला आहे. स्कूबा डायव्हिंग, बोटिंग सफारी, पॅरासेलिंग आदी सागरी पर्यटनाला जोराच्या वाऱ्यांचा फटका बसला आहे. - समीर गोवेकर, सागरी पर्यटन व्यवसायिक. 

गेले महिनाभर येथील मत्स्य व्यवसायाची परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. वेगाच्या वाऱ्यांमुळे मासळी खोल समुद्राच्या दिशेने सरकली आहे. मासेमारीसाठी समुद्रात बोटी घेऊन जाणे धोकादायक बनले आहे. मासळी मिळत नसल्यामुळे खलाशांचा खर्च भागात नाही. ५०० ते १००० रुपये इंधन खर्च होत असून, जाळ्याला मासळी मिळत नसल्यामुळे मासेमारी तोट्यात चालली आहे.- रश्मीन रोगे, पारंपरिक मच्छीमार

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमारtourismपर्यटन