शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंबोलीत २ जुन पासून आठ दिवस कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 13:17 IST

CoronaVirus Sawantwadi Sindhdurg : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावात २ जुन बुधवारपासून आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आज ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.

ठळक मुद्देआंबोलीत २ जुन पासून आठ दिवस कडकडीत बंदतहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतने घेतला निर्णय

सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली गावात २ जुन बुधवार पासून आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आज ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.यावेळी या बैठकीला कोरोना समितीची अध्यक्ष , गावचे सरपंच, उपसरपंच दत्तू नार्वेकर, पोलिस पाटील विद्या चव्हाण, पोलिस हे. को. दत्ता देसाई, ग्रामविकास अधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी आंबोली मध्ये सापडत असलेल्या रुग्ण संख्या रोखण्यासाठी २ जुन बुधवार पासून ८ दिवस कडकडीत बंद पाळण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी विलगी करण कक्षात निर्माण होत असलेल्या पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी स्वतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपण जबाबदारी घेतो. असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य अधिकारी यांनी वेळीच रुग्णांची तपासणी करावी अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग