शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ड्रीमलँडमुळे पर्यटनाला चालना : वैभव नाईक, पिंगुळी-गोंधयाळेतील वॉटरपार्कचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 17:16 IST

पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी ड्रीमलँड गार्डन रेस्टारंट व वॉटरपार्क प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा प्रकल्प सर्व जिल्हावासीयांनी आवर्जून पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देड्रीमलँडमुळे पर्यटनाला चालना : वैभव नाईक पिंगुळी-गोंधयाळेतील वॉटरपार्कचे उद्घाटनवॉटरपार्कच्या ठिकाणी ४ फेब्रुवारी रोजी काजू परिषद

कुडाळ : पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी ड्रीमलँड गार्डन रेस्टारंट व वॉटरपार्क प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा प्रकल्प सर्व जिल्हावासीयांनी आवर्जून पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.पिंगुळी-गोंधयाळे येथील इलियास आदम शेख यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच पिंगुळी-गोंधयाळे येथील जमिनीत आकर्षक असे उद्यान व वॉटर पार्क निर्माण केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असलेल्या या ड्रीमलँड गार्डन, रेस्टॉरंट आणि वॉटर पार्कचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, ड्रीमलँड गार्डन, रेस्टॉरंट आणि वॉटर पार्कचे संचालक इलियास आदम शेख, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, चित्रपट निर्माते साईनाथ जळवी, मालवणी कवी दादा मडकईकर व इतर मान्यवर उपस्थित होते. अतुल बंगे, प्रमोद गावडे यांनी मार्गदर्शन केले. निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले तर आभार मुश्ताक शेख यांनी मानले.४ फेब्रुवारीला काजू परिषदपिंगुळी येथील नूतन गार्डन व वॉटरपार्कच्या ठिकाणी ४ फेब्रुवारी रोजी काजू परिषद घेणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. तसेच या प्रकल्पाकडे येणारा रस्ता खराब झाला असून त्याचा त्रास पर्यटक, नागरिकांना होऊ नये याकरिता येत्या सहा महिन्यात हा रस्ता नव्याने करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक